दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार : दिनांक : 28 जून 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी; ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ निम्म्यावर; जेएनपीएशी थेट जोडणीमुळे मालवाहतुकीला मोठी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर |( प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके) :

पाच राज्यांना जोडणारा आधुनिक महामार्ग

महाराष्ट्रातील १५७ किलोमीटरचा टप्पा अंतिम टप्प्यात

वडोदरा–मुंबई प्रवास होणार केवळ चार तासांत

जेएनपीएशी थेट जोडणीमुळे मालवाहतुकीला नवी गती

उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराला चालना

दर्जेदार कामांवर भर

मान्यवरांची उपस्थिती

देशाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा