पालघर:-बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज :मंगळवार : दिनांक : २ जून २०२६ बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना पालघर,(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):- दि. 30 मे 2026 :…

शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने

“आमच्यासारखे वागू नका” फलकांसह गाढवांचा तहसीलवर मोर्चा शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने मुदखेड, प्रतिनिधी :: साहेबराव गागलवाड ):-मुदखेड तालुक्यातील शेतकरी विविध समस्यांनी ग्रासले असताना त्यांच्या प्रश्नांकडे शासन…

निवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी,

हेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी निवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, हेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी मुदखेड,(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):- तालुक्यातील निवघा…

मुदखेड :-पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)

पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’ तिरकसवाडीत अडीच महिन्यांपासून डीपी नादुरुस्त; पिके करपण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांचा संताप दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार, दिनांक :२ जुन…

येडशी (धाराशिव ):-येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद-( प्रतिनिधी : सुभान शेख)

येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाददिव्य भारत बीएसएम न्यूजयेडशी |( प्रतिनिधी : सुभान शेख):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथे महिला…

पालघर:-केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)

केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा दिव्य भारत बीएसएम न्यूजपालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-राज्यातील जमीनधारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेत…

एआयच्या मदतीने जीवाणू प्रतिकारशक्तीवर मात; भारत-अमेरिका सहकार्य आरोग्य सुरक्षेसाठी ठरणार निर्णायक

एआयच्या मदतीने जीवाणू प्रतिकारशक्तीवर मात; भारत-अमेरिका सहकार्य आरोग्य सुरक्षेसाठी ठरणार निर्णायक दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार : दिनांक २४ मे २०२६ नवी दिल्ली 🙁 प्रतिनिधी : कृत्तिका शर्मा):- जगभरात…

पालघर :-“राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर- (बाळकृष्ण ढोके )

राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर कुपोषण निर्मूलन, अंत्योदय योजनेचा विस्तार आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाला विशेष निर्देश दिव्य भारत बीएस…

मोखाडा :-गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर-(प्रतिनिधी : अशोक मालक)

गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर बालवयीन वाहनचालकांवर नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; खोडाळा परिसरात शववाहिनीचीही तीव्र गरज दिव्य भारत बीएसएम न्यूजमोखाडा | प्रतिनिधी…

पालघर:-धानीवरी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार-( प्रतिनिधी :: बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दि. १९ मे २०२६ पालघर, (प्रतिनिधी: बाळकृष्ण धोके ):- पालघर जिल्ह्यातील धानीवरी परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला असून या दुर्घटनेत मृत्यूमुखी…