दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 3 सप्टेंबर 2026

news emage

पावसाच्या खंडाने सोयाबीनसह खरीप पिके संकटात; तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; पिकांच्या नुकसानीची शेतपातळीवर पाहणी करण्याचे आवाहन

येडशी ,(धाराशिव) |( प्रतिनिधी : सुभान शेख )

सोयाबीनच्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पावसाचा खंड :

उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढणार

इतर खरीप पिकांनाही पावसाच्या खंडाचा फटका

महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करावी

पंचनाम्यांना विलंब नको

मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश द्यावेत

news emage

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 3 सप्टेंबर 2026