नाशिक-“हरवलेला मोबाईल परत देत समाजात प्रामाणिकतेचा आदर्श — दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी : जुबेर शेख यांच्या कृतीचे कौतुक”

दिव्य भारत बीएसएम न्यूज : नाशिक : प्रतिनिधी वृत्तसेवा :- जानोरी गावातील बसस्थानकाजवळ अकरा रोड (आग्रा रोड) परिसरात एका नागरिकाचा मोबाईल फोन हरवल्याची घटना घडली होती. मात्र ओझर येथील जुबेर…

पालघर-‘डहाणूत जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनात महिला जनसागर उसळला’ : “लालबावट्याच्या” चळवळीला नवी ऊर्जा!- ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज नेटवर्क : दिनांक : १ नोव्हेंबर २०२५पालघर, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):- अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १३वे राज्य अधिवेशन ठाणे-पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वृंदावन लॉन्स…

पालघर-🔥बोईसर औद्योगिक वसाहतीत भीषण आग – Responsive कंपनीत लागली आग; पाच कामगार जखमी, मोठ्या अनर्थाचा थोडक्यात बचाव – ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज –दिनांक 01-11-2025 पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके :- पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील Responsive Industries Ltd. या कार्पेट व दोरखंड निर्मिती करणाऱ्या कंपनीला गुरुवारी दुपारी…

पळसण(सुरगाणा)-हरवलेला मतिमंद राजू दळवीचा कुटुंबीयांकडून शोधासाठी; नागरिकांना मदतीचे आवाहन ( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )

दिव्य भारत बीएसएम न्यूज : प्रतिनिधी : हिरामण चौधरी (सुरगाणा):-सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी येथील राजू काशिनाथ दळवी (वय अंदाजे 35 वर्षे) हे मतिमंद व्यक्ती गेल्या २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी : आमदार विलास तरे यांची कृषी मंत्र्यांकडे ठाम मागणी- ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक 30-10-2025 पालघर : (प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके):- राज्यातील अवकाळी पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार विलास…

परतीच्या पावसाने बळीराजा हवालदिल : आदिवासी मुक्ती मोर्चाची राज्य सरकारकडे नुकसानभरपाई व कर्जमाफीची मागणी – ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )

दिव्य भारत बीएसएम न्यूज | दि. ३० ऑक्टोबर २०२५ | पालघर, (प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके ):- पालघर : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच त्यांच्या उपजीविकेवर…

चितवी गावात वन्यप्राण्याचा हल्ला; म्हशीचे पिल्लू ठार – वनविभागाचा तत्पर पंचनामा आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू – ( नंदुरबार प्रतिनिधी: सईद कुरेशी )

दिव्य भारत बीएसएम न्यूज | दिनांक: ३० ऑक्टोबर २०२५ | नंदुरबार, (प्रतिनिधी: सईद कुरेशी) :- नवापूर तालुक्यातील चितवी गावात पुन्हा एकदा वन्यप्राण्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या…

नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! तहसीलदारांकडून उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश- (नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी)

दिव्य भारत बीएसएम न्यूज : नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी :- नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या…

‘रन फॉर युनिटी’ : सुरगाण्यात राष्ट्रीय एकता दिन आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त ५ कि.मी. एकता दौड : देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहणार!- ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी)

दिव्य भारत बीएसएम न्यूज) दि. २८ ऑक्टोबर २०२५ पळसण (सुरगाणा) : प्रतिनिधी – हिरामण चौधरी) :– राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day) आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त सुरगाणा पोलीस ठाण्याच्या वतीने…

राजभवन, मुंबई येथे आदिवासी हितांवर सखोल चर्चा : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन! ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी )

दिव्य भारत बीएसएम न्यूज | दि. २८ ऑक्टोबर २०२५पळसण (सुरगाणा)(प्रतिनिधी : हिरामण चौधरी):- मुंबई, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी राजभवन, मुंबई येथे…