येडशी(धाराशिव),:-धाराशिव जिल्ह्यात खत टंचाईचा प्रश्न तापला : रिकाम्या खुर्च्यांवर ‘बेशरम’ ठेवत शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे अनोखे आंदोलन-(प्रतिनिधी : सुभान शेख )
धाराशिव जिल्ह्यात खत टंचाईचा प्रश्न तापला : रिकाम्या खुर्च्यांवर ‘बेशरम’ ठेवत शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे अनोखे आंदोलन दिव्य भारत बी एस एम न्यूज : शुक्रवार : दिनांक :२७ फेब्रुवारी…
