नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! तहसीलदारांकडून उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश- (नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी)
दिव्य भारत बीएसएम न्यूज : नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी :- नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या…
